केळझर येथे ट्रॅक्टर रॅलीचे शेतकऱ्यांकडून जंगी स्वागत

सेलू शेतकन्यांचा सातबारा कोरा करा, शेतीमालाला योग्य भाव मिळावा, दिव्यांगांच्या मानधनात वाढ करावी आदी मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आर्वी […]

ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अभियानात सहभाग नोंदवावा – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

वर्धा (जिमाका): राज्य शासनाच्यावतीने ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अभियान राबवून अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यासाठी ग्रामपंचायतींनी अभियानात सहभागी होऊन पुरस्कार […]

चिचघाट-आजंती रोडवरील खड्डा मोलमजूरी करणारे विकास तेलंग यांनी बुजविला

 लोकांना होणारा त्रास ओळखून सामाजिक बांधिलकीतून पुढाकार, रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी हिंगणघाट विचपाट ते आजंती या मार्गावरील काही खडीकरण महिन्यांपूर्वी झाले सिमेंट ढोल्यावर धातुरमातूर माती […]

निरामय वर्धा अभियान सन्मान सोहळा व पीएचसीचे ई- भूमिपूजन

आरोग्य राज्यमंत्र्यांसह पालकमंत्री उपस्थित राहणार अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा होणार सन्मान प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा: मोतीबिंदू विरहित वर्धा अभियानांतर्गत (निरामय वर्धा अभियान) उत्कृष्ट […]

सावंगी पोलीसांकडून २४ तासाचे आत घरफोडीचा गुन्हा उघड करून आरोपीस अटक

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे फिर्यादी नितीन दिलीपराव गावंडे वय ३८ वर्ष रा. गौरी नगर, सावंगी मेघे, जि. […]

वडगाव खुर्द येथे आगीत भस्मसात झालेल्या घरांना खासदार अमर काळे यांनी दिली भेट

शासकीय मदत मिळण्याकरीता अधिकाऱ्यांना निर्देश देऊन कुटूंबीयांचे केले सांत्वन प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे सेलू तालुक्यातील वडगाव (खुर्द) येथे रात्रीच्या सुमारास परांना आग लागल्याची घटना […]

आदिवासी गृह निर्माण संस्थेतील अनियमितेची चौकशी होणार;पालकमंत्री डॉ. भोयर यांचे निर्देश

वर्धा : महात्मा ज्योतीबा फुले आदिवासी गृह निर्माण संस्थेतील अनियमिततेची चौकशी करून पीडितांना न्याय देण्यात यावा, असे निर्देश जिल्ह्याचे | पालकमंत्री तथा राज्याचे गृह निर्माण […]

भाऊबीजेच्या रात्री शेताच्या बांधावर गळफास घेऊन शेतकरी पुत्राची आत्महत्या

समुद्रपूर: तालुक्यातील पोलिसांनी घटनास्थळी सावरखेडा गावातील २५ जाऊन पंचनामा करून मृतदेह वर्षीय तरुणाने आपल्या शवविच्छेदनासाठी समुद्रपूर शेताच्या बांधावर जाऊन ग्रामीण गळफास घेऊन रुग्णालयात हलविण्यात आले […]

निर्घृण हत्येतील आरोपींना तात्काळ अटक करून फाशीच्या शिक्षेची मागणी

देवळी पोलिस ठाण्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे देवळी : देवळी तालुक्यातील अंदोरी (आंजी) येथील रविंद्र अशोक पारीसे […]

वर्धा जिल्हातील रेतीघाट निर्धारित वेळेत सुरु करा; निखिल सातपुते यांच्या नेतृत्वात निवेदन

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा: वर्धा जिल्हात मागील ५ वर्षा पासून रेतीघाट एप्रिल, मे महिन्यात सुरु केले जातात आणि जुन महिन्यात बंद केले जातात. […]