न्यायालयाने बंगाल सरकारला नोटीस बजावली आहे. केंद्रीय एजन्सीचे आरोप गंभीर असल्याचे सांगत न्यायालयाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून दोन आठवड्यांत उत्तर मागितले आहे. न्यायाधीश […]
नवी दिल्ली, दि. १५ वृत्तसंस्था:केंद्रातील मोदी सरकारने ग्रामीण भागातील रोजगार हमी योजनेत मोठा आणि ऐतिहासिक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यूपीए सरकारच्या काळात २००५ मध्ये […]