१४ दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबिराचे उद्घाटन संपन्न ?? वर्धा : आजच्या स्पर्धात्मक युगात व्यक्तिमत्व विकास शिबिराची समाजाला विशेषतः तरुण पिढीला नितांत गरज आहे. हे शिबिर […]
पंतप्रधानांना पत्राद्वारे केली मागणी : संसदेत आवाज उठवणार वर्धा : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात यावा, यासाठी वर्ध्याचे […]
वर्धा (जिमाका) : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर विकासाच्याबाबतीत राज्याने सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली आहे.शेती, सिंचन, ऊर्जा, जलसंधारण, रोजगार, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात भक्कमपणे काम केले. गेल्या […]
वर्धा : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ‘आधार’ ठरत आहे. वर्धा जिल्ह्यात आर्थिक वर्षात ६७ […]
वर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी विश्वशांतीचा मांडलेला विचार आज अधिक प्रासंगिक ठरत आहे, असे मत संत साहित्याचे अभ्यासक सुरमणी आशिष साबळे यांनी व्यक्त केले. […]