‘माणुसकी अजूनही जिवंत आहे’

वर्धा : शहरातील स्विमिंग पूल परिसरात नाविन्य जुंघरे यांचा मोबाईल हरवला होता. याबाबत त्यांनी सायबर पोलीस स्टेशन, वर्धा येथे मोबाईल हरवल्याची तक्रार दाखल केली होती. […]

प्रशासनाने जागे होऊन जिल्ह्यातील वाढते तापमान व पर्यावरणीय बदलाचा अभ्यास करून तात्काळ उपाययोजना करा : खासदार अमर काळे

वर्धा : जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसेंदिवस तापमानात मोठी वाढ होत असून उष्णतेची तीव्रता नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या काही वर्षांत वातावरणीय बदल, जंगलतोड, […]

इतवारा बाजार परिसरातील खुनाच्या आरोपीला पोलिस स्टेशन वर्धा शहर यांनी घेतले ताब्यात

पोलिस स्टेशन वर्धा शहर पोलिसांची धडक कार्यवाही खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या काही तासांत केले जेरबंद वर्धा : वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या इतवारा बाजार […]

‘हजारो बांधकाम कामगारांचे अर्ज रखडविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा; मंत्रालयात कामगार मंत्र्यांकडे जोरदार मागणी’

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची मुंबई मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन आमदार राजेशभाऊ बकाणे आणि स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश […]

वर्धा जिल्ह्यातील बेरोजगारांचे आशास्थान असलेल्या लॉजिस्टिक पार्कचे काम तात्काळ पूर्ण करा

खासदार अमर शरदराव काळे यांची मागणी वर्धा : सिंदी रेल्वे येथे लॉजिस्टिक पार्कची निर्मिती करण्याची घोषणा केल्याने या जिल्ह्यातील बेरोजगारांच्या रोजगार मिळण्याबाबतच्या मोठ्या आशा पल्लवित […]

वर्धेनंतर आता पुलगांव बनले राशन धान्य खरेदीचे हब

प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे:वर्धा : राज्य शासनाने गोर गरीबांना तब्बल तीन महिन्यांचे मोफत राशन वाटप सुरु केले आहे. हे मिळणारे राशन गहू, तांदूळ नागरिक विकत […]

आराखड्यातील पाणी टंचाईची कामे तातडीने पूर्ण करा : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

पालकमंत्र्यांकडून पाणी टंचाई सदृश्य परिस्थितीचा आढावा वर्धा (जिमाका) : उन्हाळ्यात काही ठिकाणी पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण दरवर्षी पाणी टंचाई आराखडा […]

नाफेडच्या चना खरेदीच्या मुदत वाढीसोबतच खरेदीची मर्यादा वाढवावी

खासदार अमर शरदराव काळे यांनी अमरावती जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांना दिले पत्र वर्धा : अमरावती येथे दि. १६.५.२०२६ रोजी आयोजित केलेल्या खरीप आढावा सभेत खासदार अमर […]

संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सतर्क असतांना जिल्ह्यात बोगस बियाणे, खते येतातच कशी?

खासदार अमर शरदराव काळे यांचा प्रशासनाला सवाल वर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी आढावा सभा घेण्यात आली होती. या सभेत कृषी संबंधी इतर प्रश्नांसोबतच बोगस बियाणे […]

पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रमाचा शुभारंभ

शिबिराच्या माध्यमातून प्रशासन आणि नागरिक संवाद अधिक सक्षम होणार वर्धा (जिमाका): पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या विशेष पुढाकारातून ‘पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी’ हा विशेष उपक्रम […]