खासदार अमर काळे यांनी घेतले वर्ध्यात शिर्डी साईबाबांच्या मूळ पादुकांचे दर्शन

वर्धा :वर्धा शहरात शिर्डी येथील श्री साईबाबांच्या मूळ पादुकांचे आगमन झाल्याने भक्तांमध्ये भक्तिभावाची लहर उसळली आहे. या पवित्र प्रसंगी खासदार अमर काळे यांनी साई मंदिरात […]

समृद्धी महामार्गावर होणार १५ पोलिस मदत केंद्र, गृह राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी घेतला आढावा

वर्धा : नागपूर-मुंबई समृद्धी शिघ्रगती मार्गावर वाढलेली वाहनांची संख्या, वाहन चालकांकडून होणारी नियमांची पायमल्ली व यातून दररोज होणा-या अपघातांना आळा घालण्यासाठी मार्गावर १५ ठिकाणी पोलिस […]

जिल्हा परिषदेच्या ५२ गट, पंचायत समितीच्या १०४ गणांकरिता आरक्षण जाहीर

अनेकांच्या स्वप्नांवर पडले विरजण, काही ठिकाणी इच्छुकांत आनंद वर्धा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सर्वांनाच उत्सूकता लागलेली आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आगामी काळात होऊ […]

दिव्यांगांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा – जिल्हाधिकारी वान्मथी सी.

वर्धा (जिमाका) : दिव्यांग व्यक्तीला जीवन जगताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यापुढे आव्हान असते. दिव्यांगांसाठी शासन अनेक योजना राबवते. या योजनांचा लाभ […]

वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई, २० लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त

वर्धा: वैनगंगा नदीपात्रातून अवैधिरित्या चोरीची पांढरी वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालक व मालका विरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी ट्रकसहित २० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल […]

धारदार शस्त्राने आर्वी येथे युवकाची हत्या

आर्वी : शहरात दिवसाढवळ्या युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. ही घटना ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे […]

अनाथ भावंडांना मिळाला ११४ चौ. फुटांचा शासकीय पट्टा!

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : शासनाच्या विविध योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बळ, अपंग, अनाथ आणि निर्वासितांसाठी राबवल्या जात असल्या तरी खरे लाभार्थी मात्र या योजनांपासून […]

जागतिक कापूस दिवस : सघन कपाशी लागवड प्रणालीचा कानमंत्र

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा व साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर […]

शेतकऱ्यांनी खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी एआय विकसित तंत्रज्ञानाचा वापर करावा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

वर्धा (जिमाका): निसर्ग बेभरवशाचा झाल्यामुळे शेतकरी हवालदील होत आहे. या संकटातून दूर जाण्यासाठी शेतकऱ्यांनी निराश न होता उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी एआय (AI) […]

तीन सुवर्णपदकासहित यशवंत महाविद्यालयातील एकूण 18 विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत!

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे -वर्धा : नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूरच्या उन्हाळी – २०१५ च्या परीक्षेत महाविद्यालयातील विविध पदव्युत्तर विभागातील तीन […]