लाच मागितल्याप्रकरणी वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात

वर्धा: बदलीच्या बदल्यात २०,००० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालयातील एका वरिष्ठ लिपिकाला ताब्यात घेतले. सोमवारी २५ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने […]

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यात जिल्हा शांतता समितीची बैठक संपन्न

सलोखा व शांतता राखण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन वर्धा: आगामी २७ मे २०२६ रोजी मुस्लिम बांधवांचा पवित्र बकरी ईद (ईद-उल-अजहा) सण साजरा होत आहे. या सणाच्या […]

वर्धा जिल्ह्यात दारू आणि सट्टा व्यवसायाला उधाण

नाचणगाव येथे टेलरिंगच्या दुकानाखाली चालत आहे खुलेआम सट्टा नाचणगावच्या महिलांना होत आहे त्रास प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे वर्धा : वर्धा जिल्ह्यात पोलीस प्रशासन दररोज लाखो […]

आरोग्य उपसंचालकांनी घेतला जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा

वर्धा (जिमाका) : नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. शशीकांत शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. आरोग्य सेवांचा दर्जा अधिक सक्षम व प्रभावी […]

‘माणुसकी अजूनही जिवंत आहे’

वर्धा : शहरातील स्विमिंग पूल परिसरात नाविन्य जुंघरे यांचा मोबाईल हरवला होता. याबाबत त्यांनी सायबर पोलीस स्टेशन, वर्धा येथे मोबाईल हरवल्याची तक्रार दाखल केली होती. […]

प्रशासनाने जागे होऊन जिल्ह्यातील वाढते तापमान व पर्यावरणीय बदलाचा अभ्यास करून तात्काळ उपाययोजना करा : खासदार अमर काळे

वर्धा : जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसेंदिवस तापमानात मोठी वाढ होत असून उष्णतेची तीव्रता नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या काही वर्षांत वातावरणीय बदल, जंगलतोड, […]

इतवारा बाजार परिसरातील खुनाच्या आरोपीला पोलिस स्टेशन वर्धा शहर यांनी घेतले ताब्यात

पोलिस स्टेशन वर्धा शहर पोलिसांची धडक कार्यवाही खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अवघ्या काही तासांत केले जेरबंद वर्धा : वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या इतवारा बाजार […]

वर्धा जिल्ह्यातील बेरोजगारांचे आशास्थान असलेल्या लॉजिस्टिक पार्कचे काम तात्काळ पूर्ण करा

खासदार अमर शरदराव काळे यांची मागणी वर्धा : सिंदी रेल्वे येथे लॉजिस्टिक पार्कची निर्मिती करण्याची घोषणा केल्याने या जिल्ह्यातील बेरोजगारांच्या रोजगार मिळण्याबाबतच्या मोठ्या आशा पल्लवित […]

वर्धेनंतर आता पुलगांव बनले राशन धान्य खरेदीचे हब

प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे:वर्धा : राज्य शासनाने गोर गरीबांना तब्बल तीन महिन्यांचे मोफत राशन वाटप सुरु केले आहे. हे मिळणारे राशन गहू, तांदूळ नागरिक विकत […]

आराखड्यातील पाणी टंचाईची कामे तातडीने पूर्ण करा : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

पालकमंत्र्यांकडून पाणी टंचाई सदृश्य परिस्थितीचा आढावा वर्धा (जिमाका) : उन्हाळ्यात काही ठिकाणी पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण दरवर्षी पाणी टंचाई आराखडा […]