पुुलगाव-आर्वी-वरुड या रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजचे तसेच मतदार क्षेत्रातील रेल्वे विभागातील समस्यांबाबत खासदार अमर काळे यांनी वेधले रेल्वे मंत्र्यांचे लक्ष

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : संसदेच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेल्वे विभागाशी चालू असलेल्या चर्चेत खासदार अमर काळे यांनी पुलगाव-आर्वी या नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये […]

कांशीराम जयंती निमित्त वर्धेत बसपा चा कार्यकर्ता मेळावा संपन्न

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे,वर्धा : आमचे महापुरुष फुले, शाहू, आंबेडकर यांनी जी परिवर्तनाची चळवळ चालविली त्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला कांशीरामजींनी राष्ट्रीय पातळीवर आणून ठेवली, त्यामुळे […]

राष्ट्रीय लोक अदालतीत २०४९ प्रकरणांचा आपसी तडजोडीने निपटारा

४ कोटी ६३ लक्ष ५५ हजार रुपये तडजोड मूल्य वर्धा (जिमाका) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशान्वये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा […]

कोट्यवधींचा ‘भ्रष्टाचार’ की प्रवाशांच्या नशिबी ‘ओलेचिंब’ मरण?

प्रशासकीय दिरंगाईचा कळस; पावसामुळे देखणी इमारत ठरतेय शोभेची बाहुली! (अभय बेदमोहता) प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,सेलू : वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्यमंत्र्यांच्या विशेष प्रयत्नातून सेलू […]

काटोल येथील एस.बी.आय. एनर्जी लि. मधील स्फोटाची उच्चस्तरीय चौकशी करा

खासदार अमर काळे यांनी मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन पत्राद्वारे केली मागणी प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे:वर्धा : १ मार्च २०२६ रोजी नागपूर जिल्ह्यातील काटोल […]

समता सैनिक दलाचा स्थापना दिवस साजरा

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे:वर्धा : प्रमोद चौरपगार ऑल इंडिया समता सैनिक दल आर्वी तालुका शाखेच्या वतीने १३ मार्च समता सैनिक दलाचा स्थापना दिवस साजरा करण्यात […]

गॅस टंचाईच्या भीतीने ग्रामीण जीवन पुन्हा पारंपरिक मार्गावर

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे:वर्धा : जागतिक राजकारणात अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात निर्माण झालेला तणाव आणि युद्धाच्या ढगांमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. […]

महाराष्ट्र हे देशातील पहिले ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले राज्य होणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ११ : राज्याच्या विकासासाठी आर्थिक शिस्त राखणे गरजेचे आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक वाढविण्यात आली आहे. महाराष्ट्र देशात आर्थिकदृष्ट्या मजबूत राज्य म्हणून […]

अमरावती-वर्धा जिल्ह्याला जोडणाऱ्या वर्धा नदीवरील सायखेडा येथील पुलाच्या कामाला निधी उपलब्ध करून द्या

वर्धा : जिल्ह्यातील व आर्वी तालुक्यातील सायखेडा हे गाव वर्धा व अमरावती या रस्त्याला जोडणाऱ्या परंतु वर्धा जिल्ह्यात असून सायखेडा व आजूबाजूच्या १० ते १५ […]

लाडकी बहिण योजनेतील अपात्र महिलांसाठी ई-केवायसी दुरुस्तीची संधी:३१ मार्चपर्यंत केवायसी प्रक्रिया सुरू राहणार

वर्धा (जिमाका) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना झालेल्या त्रुटींमुळे अपात्र ठरलेल्या महिलांसाठी शासनाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. अशा […]