वर्धा (जिमाका) : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर विकासाच्याबाबतीत राज्याने सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली आहे.शेती, सिंचन, ऊर्जा, जलसंधारण, रोजगार, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात भक्कमपणे काम केले. गेल्या […]
अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला सेलू : येथील नगरपंचायत घनकचरा केंद्राकडे जाणाऱ्या मार्गावर दिनांक ३० एप्रिलचे दुपारी ४ वाजताच्या सुमारास आगीची दुर्घटना घडली. प्रीतम […]
मुंबई : राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. […]
वर्धा : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ‘आधार’ ठरत आहे. वर्धा जिल्ह्यात आर्थिक वर्षात ६७ […]
सेलू : भारतीय जनगणनेचा कार्यक्रम जाहीर झाला असून, यंदाची जनगणना ऐतिहासिक ठरणार आहे. देशातील पहिली ‘डिजिटल जनगणना’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रक्रियेत नागरिकांना स्वतःची माहिती […]
वर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी विश्वशांतीचा मांडलेला विचार आज अधिक प्रासंगिक ठरत आहे, असे मत संत साहित्याचे अभ्यासक सुरमणी आशिष साबळे यांनी व्यक्त केले. […]
आर्वी : धावत्या राजकारणात आणि कार्यक्रमांच्या गडबडीत माणुसकी हरवली, अशी तक्रार नेहमीच ऐकू येते. मात्र कुरहा येथे घडलेल्या एका प्रसंगाने ही धारणा चक्क खोटी ठरवली. […]