केळझर टेकडी उत्खनन प्रकरणी चौकशीची मागणी

खासदार अमर काळे यांचे महसूल प्रधान सचिवांना पत्र महामार्गालगत अवघ्या ७० मीटरवर परवानगी; नियमभंगाचा आरोप, उत्खनन थांबवण्याची मागणी प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : बुटीबोरी-तुळजापूर समृद्धी […]

विविध योजनांच्या उत्कृष्ट अंमलबजावणीमुळेच महाराष्ट्र प्रगतीशील राज्य : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा (जिमाका) : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर विकासाच्याबाबतीत राज्याने सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली आहे.शेती, सिंचन, ऊर्जा, जलसंधारण, रोजगार, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात भक्कमपणे काम केले. गेल्या […]

सेलू नगरपंचायत घनकचरा केंद्र मार्गावर ट्रॅक्टर ट्रॉलीला आग

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला सेलू : येथील नगरपंचायत घनकचरा केंद्राकडे जाणाऱ्या मार्गावर दिनांक ३० एप्रिलचे दुपारी ४ वाजताच्या सुमारास आगीची दुर्घटना घडली. प्रीतम […]

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास शासन सकारात्मक : शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई : राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. […]

वर्धा जिल्ह्यात ६७ रुग्णांना सुमारे ६३.४० लाखांची मदत

वर्धा : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ‘आधार’ ठरत आहे. वर्धा जिल्ह्यात आर्थिक वर्षात ६७ […]

सेलू तालुक्यात १ मे पासून डिजिटल जनगणनेला सुरुवात: नागरिकांना ‘स्वयं-गणनेची’ सुवर्णसंधी

सेलू : भारतीय जनगणनेचा कार्यक्रम जाहीर झाला असून, यंदाची जनगणना ऐतिहासिक ठरणार आहे. देशातील पहिली ‘डिजिटल जनगणना’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रक्रियेत नागरिकांना स्वतःची माहिती […]

अवैध मुरुम वाहतूक करणाऱ्या ट्रकने दिली चारचाकी वाहनाला धडक

वर्धा : २८ एप्रिल रोजी सकाळी १० च्या सुमारास वाहन क्र. एम. एच. ३१ सी. क्यु. ५१२१ क्रमांकाच्या ट्रकने एका चारचाकी वाहनाला धडक दिली. व […]

राष्ट्रसंतांचा विश्वशांतीचा विचार आज अधिक प्रासंगिक

वर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी विश्वशांतीचा मांडलेला विचार आज अधिक प्रासंगिक ठरत आहे, असे मत संत साहित्याचे अभ्यासक सुरमणी आशिष साबळे यांनी व्यक्त केले. […]

रस्त्यावर तडफडणाऱ्या जीवासाठी खासदार थांबले; माणुसकीने पुन्हा जिंकली शर्यत

आर्वी : धावत्या राजकारणात आणि कार्यक्रमांच्या गडबडीत माणुसकी हरवली, अशी तक्रार नेहमीच ऐकू येते. मात्र कुरहा येथे घडलेल्या एका प्रसंगाने ही धारणा चक्क खोटी ठरवली. […]

१ ते १५ मे दरम्यान नागरिकांना स्वयंगणना करण्याची सुविधा जनगणना २०२७ कार्यक्रम

वर्धा : ‘जनगणना २०२७’ चा कार्यक्रम जाहीर झाला असून देशातील ही पहिलीच डिजिटल जनगणना आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात १ मे ते १५ मे या […]