जिल्हयातील राज्य कर्मचाऱ्यांचा आजपासून संप: शासकीय कार्यालय ओस नागरिकांचे काम होत नसल्याने नागरिक त्रस्त

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे,वर्धा : दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकार- निमसरकारी कर्मचारी समन्वय समितीसोबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ आजपासून बेमुदत संपावर गेले […]

स्पर्धेत जो प्रथम येतो तोच खरा रोल मॉडेल बनतो : डॉ. पंकज भोयर

आंतरशालेय कराटे स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंचा गुणगौरव सोहळा संपन्न वर्धा : समाजाला निरोगी बनवण्यासाठी सुजाण नागरिकांची गरज असते. सशक्त नागरिकच सशक्त समाज निर्माण करू शकतात. […]

लोकमान्य टिळक-बल्लारशाह एक्सप्रेसला हिंगणघाट येथे थांबा मंजूर

खासदार अमर काळे यांच्या पाठपुराव्याला पुन्हा एक यश वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील हिंगणघाट या महत्त्वाच्या शहरात तसेच व्यापारिक दृष्टीकोनातून सुद्धा या महत्त्वाच्या ठिकाणी लोकमान्य टिळक […]

ग्रामीण युवक आणि महिलांना उद्योजक बनविणार : मंत्री पंकजा मुंडे

वर्धा (जिमाका) : ग्रामीण भागातील जनतेने रोजगारासाठी शहरांकडे धाव घेण्यापेक्षा गावातच राहून स्वतःचा उद्योग उभा करावा. आमचे सरकार केवळ योजना जाहीर करत नाही, तर ग्रामीण […]

सेवाग्राम एक्सप्रेसला सेवाग्राम येथे थांबा द्या: खासदार अमर काळे यांनी रेल्वे विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना केली मागणी

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांनी त्यांच्या मतदार संघातील तसेच यवतमाळ व वर्धा येथील लोकांना दुरन्तो […]

विकसित भारताच्या निर्मितीसाठी युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

वर्धा (जिमाका) : वर्धा हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वास्तव्य लाभलेला जिल्हा आहे. गांधीजींनी त्याकाळी पाहिलेले विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मोठे योगदान अपेक्षित […]

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची बापुकुटीस भेट

वर्धा (जिमाका) : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सेवाग्राम येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अनेक वर्ष वास्तव्य असलेल्या आश्रमास भेट दिली. या भेटीत त्यांनी […]

कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून प्रत्येकाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

वर्धा(जिमाका) : राज्यातील गरीब, दुर्बल, शेतकरी, शेतमजूर, महिलांसाठी राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना, महिलांसाठी उज्ज्वला योजना, लाडकी बहीण, लखपती […]

जनावरांचे स्थलांतरण थांबविण्यासाठी कायमस्वरूपी छावण्या लावण्याबाबत प्रयत्न करणार : पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

वर्धा (जिमाका) : वर्धा जिल्ह्यातील काही भागात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी आणि चाऱ्याअभावी काही पशुपालक आपल्या पशुंचे स्थलांतरण करीत असल्याचे येथे आल्यानंतर समजले. हे स्थलांतरण थांबविण्यासाठी […]

दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या पुलामुळे भाविकांना सुविधा होईल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

वर्धा (जिमाका): यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यादरम्यान आजनसरा येथे वर्धा नदीवर बांधण्यात येणाऱ्या मोठ्या पुलावर दोन जिल्ह्यातील भाविकांना सुविधा निर्माण होईल. यामुळे अंतर कमी होण्यासोबतच भाविक […]