बोर व्याघ्र प्रकल्पातील वाघ बेपत्ता; अधिकाऱ्यांचे कानावर हात; खासदार अमर काळे यांनी घेतली दखल

वर्धा : जिल्ह्यात सेलू व आर्वी तालुक्याचा काही भाग मिळून बोर व्याघ्र प्रकल्प तयार करण्यात आला असून या व्याघ्र प्रकल्पातील युवराज, बाजीराव व शिवाजी नामक […]

अल्पसंख्याक विकास विभागाच्या योजना जैन समाजापर्यंत पोहोचवा : अध्यक्ष ललित गांधी

वर्धा (जिमाका) : अल्पसंख्याक विकास विभागाच्यावतीने अल्पसंख्याक समाजातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजना जैन समाजातील नागरिक, युवक, लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश जैन […]

बायो-प्रोम प्रकल्पातून महिला सक्षमीकरण आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल

वर्धा (जिमाका): रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीवर होणारे दुष्परिणाम आणि शेतीच्या खर्चात होणारी वाढ कमी करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथील महिलांनी एक नवा आदर्श निर्माण केला […]

वर्धा जिल्ह्यातील ३१५ विद्यमान सरपंच प्रशासक नियुक्त करा

उच्च न्यायालयाचे निर्देश असतानाही नियुक्ती नाही आजपासून सरपंच संघटनेने जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण आमदार कायंदे यांनी दिली आंदोलन मंडपात भेट प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे:वर्धा […]

नवीन प्रयोग करणाऱ्या युवा शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करा : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा (जिमाका) : जिल्ह्यातील अनेक युवा शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत आहे. या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनासोबतच आवश्यक सुविधा निर्माण करून दिल्यास हे शेतकरी जिल्ह्यात […]

वर्धा शहराच्या चारही बाजूने अवैध डिझेल तस्करी

प्रशासनाचे दुर्लक्ष, यांना आशिर्वाद कुणाचा चर्चेला उधाण प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे,वर्धा : जिल्ह्यात अवैध डिझेल, पेट्रोल तस्करीचे रॅकेट सक्रीय असून प्रशासन शहराच्या चारही बाजूने हा तस्करीचा […]

जिल्हयातील राज्य कर्मचाऱ्यांचा आजपासून संप: शासकीय कार्यालय ओस नागरिकांचे काम होत नसल्याने नागरिक त्रस्त

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे,वर्धा : दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकार- निमसरकारी कर्मचारी समन्वय समितीसोबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ आजपासून बेमुदत संपावर गेले […]

स्पर्धेत जो प्रथम येतो तोच खरा रोल मॉडेल बनतो : डॉ. पंकज भोयर

आंतरशालेय कराटे स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंचा गुणगौरव सोहळा संपन्न वर्धा : समाजाला निरोगी बनवण्यासाठी सुजाण नागरिकांची गरज असते. सशक्त नागरिकच सशक्त समाज निर्माण करू शकतात. […]

लोकमान्य टिळक-बल्लारशाह एक्सप्रेसला हिंगणघाट येथे थांबा मंजूर

खासदार अमर काळे यांच्या पाठपुराव्याला पुन्हा एक यश वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील हिंगणघाट या महत्त्वाच्या शहरात तसेच व्यापारिक दृष्टीकोनातून सुद्धा या महत्त्वाच्या ठिकाणी लोकमान्य टिळक […]

ग्रामीण युवक आणि महिलांना उद्योजक बनविणार : मंत्री पंकजा मुंडे

वर्धा (जिमाका) : ग्रामीण भागातील जनतेने रोजगारासाठी शहरांकडे धाव घेण्यापेक्षा गावातच राहून स्वतःचा उद्योग उभा करावा. आमचे सरकार केवळ योजना जाहीर करत नाही, तर ग्रामीण […]