स्पर्धेत जो प्रथम येतो तोच खरा रोल मॉडेल बनतो : डॉ. पंकज भोयर

आंतरशालेय कराटे स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंचा गुणगौरव सोहळा संपन्न वर्धा : समाजाला निरोगी बनवण्यासाठी सुजाण नागरिकांची गरज असते. सशक्त नागरिकच सशक्त समाज निर्माण करू शकतात. […]

लोकमान्य टिळक-बल्लारशाह एक्सप्रेसला हिंगणघाट येथे थांबा मंजूर

खासदार अमर काळे यांच्या पाठपुराव्याला पुन्हा एक यश वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील हिंगणघाट या महत्त्वाच्या शहरात तसेच व्यापारिक दृष्टीकोनातून सुद्धा या महत्त्वाच्या ठिकाणी लोकमान्य टिळक […]

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसचा कोनशिला समारंभ संपन्न

पुणे : लता-आशा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालय प्रकल्पात रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. या कार्यात अनेक व्यक्ती मदत करीत […]

ग्रामीण युवक आणि महिलांना उद्योजक बनविणार : मंत्री पंकजा मुंडे

वर्धा (जिमाका) : ग्रामीण भागातील जनतेने रोजगारासाठी शहरांकडे धाव घेण्यापेक्षा गावातच राहून स्वतःचा उद्योग उभा करावा. आमचे सरकार केवळ योजना जाहीर करत नाही, तर ग्रामीण […]

सेवाग्राम एक्सप्रेसला सेवाग्राम येथे थांबा द्या: खासदार अमर काळे यांनी रेल्वे विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना केली मागणी

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांनी त्यांच्या मतदार संघातील तसेच यवतमाळ व वर्धा येथील लोकांना दुरन्तो […]

देशाच्या विकासासाठी महिलांचा ५० टक्के सहभाग अत्यावश्यक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : देशाच्या विकासात महिलांचा ५० टक्के सहभाग जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत भारत विकसित राष्ट्र होऊ शकत नाही, महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे यासाठी आवश्यक असलेले […]

विकसित भारताच्या निर्मितीसाठी युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

वर्धा (जिमाका) : वर्धा हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वास्तव्य लाभलेला जिल्हा आहे. गांधीजींनी त्याकाळी पाहिलेले विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मोठे योगदान अपेक्षित […]

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची बापुकुटीस भेट

वर्धा (जिमाका) : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सेवाग्राम येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अनेक वर्ष वास्तव्य असलेल्या आश्रमास भेट दिली. या भेटीत त्यांनी […]

कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून प्रत्येकाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

वर्धा(जिमाका) : राज्यातील गरीब, दुर्बल, शेतकरी, शेतमजूर, महिलांसाठी राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना, महिलांसाठी उज्ज्वला योजना, लाडकी बहीण, लखपती […]

जनावरांचे स्थलांतरण थांबविण्यासाठी कायमस्वरूपी छावण्या लावण्याबाबत प्रयत्न करणार : पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

वर्धा (जिमाका) : वर्धा जिल्ह्यातील काही भागात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी आणि चाऱ्याअभावी काही पशुपालक आपल्या पशुंचे स्थलांतरण करीत असल्याचे येथे आल्यानंतर समजले. हे स्थलांतरण थांबविण्यासाठी […]