मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसचा कोनशिला समारंभ संपन्न

पुणे : लता-आशा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालय प्रकल्पात रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. या कार्यात अनेक व्यक्ती मदत करीत […]

ग्रामीण युवक आणि महिलांना उद्योजक बनविणार : मंत्री पंकजा मुंडे

वर्धा (जिमाका) : ग्रामीण भागातील जनतेने रोजगारासाठी शहरांकडे धाव घेण्यापेक्षा गावातच राहून स्वतःचा उद्योग उभा करावा. आमचे सरकार केवळ योजना जाहीर करत नाही, तर ग्रामीण […]

सेवाग्राम एक्सप्रेसला सेवाग्राम येथे थांबा द्या: खासदार अमर काळे यांनी रेल्वे विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना केली मागणी

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांनी त्यांच्या मतदार संघातील तसेच यवतमाळ व वर्धा येथील लोकांना दुरन्तो […]

देशाच्या विकासासाठी महिलांचा ५० टक्के सहभाग अत्यावश्यक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : देशाच्या विकासात महिलांचा ५० टक्के सहभाग जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत भारत विकसित राष्ट्र होऊ शकत नाही, महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे यासाठी आवश्यक असलेले […]

विकसित भारताच्या निर्मितीसाठी युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

वर्धा (जिमाका) : वर्धा हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वास्तव्य लाभलेला जिल्हा आहे. गांधीजींनी त्याकाळी पाहिलेले विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मोठे योगदान अपेक्षित […]

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची बापुकुटीस भेट

वर्धा (जिमाका) : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सेवाग्राम येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अनेक वर्ष वास्तव्य असलेल्या आश्रमास भेट दिली. या भेटीत त्यांनी […]

कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून प्रत्येकाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

वर्धा(जिमाका) : राज्यातील गरीब, दुर्बल, शेतकरी, शेतमजूर, महिलांसाठी राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना, महिलांसाठी उज्ज्वला योजना, लाडकी बहीण, लखपती […]

जनावरांचे स्थलांतरण थांबविण्यासाठी कायमस्वरूपी छावण्या लावण्याबाबत प्रयत्न करणार : पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

वर्धा (जिमाका) : वर्धा जिल्ह्यातील काही भागात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी आणि चाऱ्याअभावी काही पशुपालक आपल्या पशुंचे स्थलांतरण करीत असल्याचे येथे आल्यानंतर समजले. हे स्थलांतरण थांबविण्यासाठी […]

जागतिक अर्थव्यवस्थेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही कालसुसंगत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे. त्यांच्या विचारांमुळेच वंचित, पीडित आणि दुर्बल घटकांना आत्मसन्मान, समान संधी, न्यायाचा […]

दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या पुलामुळे भाविकांना सुविधा होईल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

वर्धा (जिमाका): यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यादरम्यान आजनसरा येथे वर्धा नदीवर बांधण्यात येणाऱ्या मोठ्या पुलावर दोन जिल्ह्यातील भाविकांना सुविधा निर्माण होईल. यामुळे अंतर कमी होण्यासोबतच भाविक […]