मुंबई : देशाच्या विकासात महिलांचा ५० टक्के सहभाग जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत भारत विकसित राष्ट्र होऊ शकत नाही, महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे यासाठी आवश्यक असलेले […]
वर्धा (जिमाका) : वर्धा हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वास्तव्य लाभलेला जिल्हा आहे. गांधीजींनी त्याकाळी पाहिलेले विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मोठे योगदान अपेक्षित […]
वर्धा (जिमाका) : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सेवाग्राम येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अनेक वर्ष वास्तव्य असलेल्या आश्रमास भेट दिली. या भेटीत त्यांनी […]
वर्धा(जिमाका) : राज्यातील गरीब, दुर्बल, शेतकरी, शेतमजूर, महिलांसाठी राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना, महिलांसाठी उज्ज्वला योजना, लाडकी बहीण, लखपती […]
वर्धा (जिमाका) : वर्धा जिल्ह्यातील काही भागात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी आणि चाऱ्याअभावी काही पशुपालक आपल्या पशुंचे स्थलांतरण करीत असल्याचे येथे आल्यानंतर समजले. हे स्थलांतरण थांबविण्यासाठी […]
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे. त्यांच्या विचारांमुळेच वंचित, पीडित आणि दुर्बल घटकांना आत्मसन्मान, समान संधी, न्यायाचा […]
वर्धा (जिमाका): यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यादरम्यान आजनसरा येथे वर्धा नदीवर बांधण्यात येणाऱ्या मोठ्या पुलावर दोन जिल्ह्यातील भाविकांना सुविधा निर्माण होईल. यामुळे अंतर कमी होण्यासोबतच भाविक […]
एमएसआरडीसी व बांधकाम विभागाचा आढावा कोतवालांच्या मागण्या शासन दरबारी मांडणार वर्धा (जिमाका): जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची विविध विकासकामे सुरू आहेत. रस्ता तयार करताना चुकीच्या नियोजनामुळे […]
मुंबई, दि. १२ प्रतिनिधी :प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीत विश्वावर शोककळा पसरली. शनिवारी आशा भोसले यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मुंबईतील ब्रीच […]
वर्धा (जिमाका) : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज सावंगी मेघे ग्रामपंचायत परिसराला भेट देऊन नागरिकांच्या विविध समस्या व अडचणी जाणून घेतल्या. समस्यांचे तातडीने निराकरण […]